तोर्डा गावातील खाडी: मनःशांती देणारे सुंदर स्थळ
जेव्हा दिवसाची सुरुवात उदासीन होते एखादा दिवस असा उजाडतो की दिवसाची सुरुवातच उदासवाणी होते, पुढे घडणाऱ्या घटना ही उदास मनस्थिती दूर करण्याऐवजी त्यात भरच घालतात. दिवस कसा बसा पुढे ढकलला जातो; पण जशी संध्याकाळ जवळ येते तसे मन अधिकच अस्वस्थ होऊ लागते आणि अशावेळी मला आठवण येते तोर्ड्याची. तोर्डा गाव अधिक वाचा…